Powered By Blogger

21 March, 2009

राजकीय पक्षांचा जाहीरनामा आणि निवडनुक आयोग


आपण पाहात आहोत सद्ध्या लोकसभेच्या निवडनुकिच्याप्रचाराची रानधुमाली जोरात चालु आहे .काही पक्षांचेअधिकृत उमेदवार जाहिर झाले आहेत व् काहींचे लवकरचजाहिर होतील.हे सर्व होत असतानाच सर्व पक्षांचे आपापलेजाहिरनामे जाहिर होतील.आणि त्यामद्धे आमचा पक्ष जरसत्तेवर आला तर आम्ही विजेचे बिल माफ करूनटाकू,शेतकर्याचा सातबारा कोरा करून टाकू,व्यापार्याँचे कर्जमाफ करून टाकू,मुलींच्या लग्नासाठी अनुदान देऊ,तान्दुलदोन रुपये किलो दराने देऊ,अशी अनेक प्रकारची आमिषेदाखवून स्वत:कडे मते वलवुन घेण्यात यशस्वी होतात.इथपर्यंत ठीक आहे मात्र जाहिरनाम्यातिल किती बाबींची तेपक्ष पुर्तता करीत आहेत याबद्दल निवडनुक आयोग काहीही लक्ष देत नाही .वास्तविक पाहता प्रत्येक पक्षावरनिवडनुक आयोगाकडून आचारसंहिता लावलेली आहे त्या आचार सहिन्तेनुसाराच प्रत्येक पक्षाला त्यांचा प्रचारकार्यक्रम पार पाडवा लागतो परन्तु आजपर्यंत निवड नुक आयोगाने एखाद्या पक्षाला त्याने निवडून आल्यावरजाहिर नाम्यातिल आश्वासनांची पुर्तता का केलि नाही? असे विचारलेले एकिवात नाही .जर अवाच्यासवा आणिअवास्तव आश्वासने देवून एखादा पक्ष सत्तेवर आला आणि त्याने जाहिर नाम्यातिल गोष्टींचे पालन केले नाही तरतय पक्षाला सत्तेवरून खाली खेचन्याचा अधिकार निवड नुक आयोगाला असावयास हवा आणि आयोगाने हाअधिकार वापरायलाच पाहिजे तरच ही खोटी आश्वासने देण्याचे व् आमिष दाख्विन्याचे प्रकार बंद होतील अन्यथा हेरहतगादगे असेच चालु राहील व् निवडून येणारे राजकीय नेते दिवसेंदिवस गब्बर होत जातील आणि बिचारीनिष्पाप जनता केवल हात चोलित बसान्याशियाय किंवा पुढील निवड नुक येइपर्यंत कपालाला हात लावूनबस्न्याखेरिज काहीच करू शकणार नाही.

No comments: