 खरे तर भारतासारख्या विशालप्राय देशात इंग्लंड प्रमाणे  लोकशाही असावी जेथे Democratic  party आणि Republican  party अशा दोनच  पक्षांच्या फळ्या असाव्यात असे मला प्रामाणिकपणे वाटते.
खरे तर भारतासारख्या विशालप्राय देशात इंग्लंड प्रमाणे  लोकशाही असावी जेथे Democratic  party आणि Republican  party अशा दोनच  पक्षांच्या फळ्या असाव्यात असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आपल्या भारत  देशात अनेक प्रादेशिक पक्ष असल्यामुळे निवडणुकीत मतदान करताना लोकाना विविध  अनेक पर्याय असतात.काही लोक पक्षाचे कार्य न पाहता धार्मिक पातळीवर  असलेल्या धोरणाप्रमाणे तर काही लोक जातीपातीच्या पातळीवरील धोरणाप्रमाणे  मतदान करतात त्यामुळे एखाद्या विशिष्ट पक्षाचे बहुमत न येता त्रिशंकू  अवस्थेत निकाल येतात आणि अनेक पक्षांची मदत घेवून सरकार तयार करावे  लागते.ज्यामुळे ह्या सरकारला काही धोरणात्मक निर्णय घेताना या सर्वच  लोकांचा विचार त्यावर घ्यावा लागतो.दुसरे म्हणजे विरोधी पक्षातही  अनेक  पक्षाचे लोक असल्यामुळे त्यांच्यातही अनेक प्रकारचे मतभेद असतात त्यामुळे  त्यांच्यातही बळकटी येत नाही.
या सर्व गोष्टींमुळे हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष हे दोनच पक्ष असले पाहिजेत  जेणेकरून सत्तेवर असलेला एक पक्ष आणि उर्वरित पक्ष म्हणजे विरोधी पक्ष असे  स्वरूप असेल त्यामुळे विरोधी पक्षसुद्धा बळकट असेल त्यामुळे सत्तेवरील  पक्षाला स्वैर वागता येणार नाही कारण वेसन विरोधी पक्षाकडे असेल.
देशातील सर्व बुद्धीजीवी वर्ग,सुजाण नागरिक,ज्येष्ठ  स्वातंत्र्यसैनिक,समाजसेवक इ.लोकांनी सर्वंकष विचारविनिमय करून असे जर करता  आले तर हा भारत देश जगाच्या पाठीवर आपले सार्वभौमत्व निर्विवाद सिद्ध करू  शकेल यात तिळमात्र शंका वाटत नाही.
                                                         
 
 
 
            
        
          
        
          
        
 आज आपल्या भारत देशात हाफकिन Institute ,भाभा Institute ,सारख्य्या नामवंत  संस्था कडून अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांवर लस तयार केली जाते ज्यामुळे  अश्या लसिद्वारे  अनेक प्रकारच्या रोगप्रतिकारक जंतूंची आपल्या शरीरात  निर्मिती केली जाते आणि हे लासिद्वारे शरीरात inject केलेले जंतू आपल्या  शरीरात असलेल्या अनेक प्रकारच्या रोगांच्या जंतुना मारून टाकतात आणि  त्यामुळे रोगांचे समूळ उच्चाटन होते आणि मनुष्य रोगमुक्त होतो.
 
आज आपल्या भारत देशात हाफकिन Institute ,भाभा Institute ,सारख्य्या नामवंत  संस्था कडून अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांवर लस तयार केली जाते ज्यामुळे  अश्या लसिद्वारे  अनेक प्रकारच्या रोगप्रतिकारक जंतूंची आपल्या शरीरात  निर्मिती केली जाते आणि हे लासिद्वारे शरीरात inject केलेले जंतू आपल्या  शरीरात असलेल्या अनेक प्रकारच्या रोगांच्या जंतुना मारून टाकतात आणि  त्यामुळे रोगांचे समूळ उच्चाटन होते आणि मनुष्य रोगमुक्त होतो. 
आज आपल्या देशात भ्रष्टाचार या रोगाची  लागण फार मोठ्ठ्या प्रमाणात झाली असून या  भ्रष्टाचाराच्या रोगावर प्रतिकारक लस शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहें.  देशातील सर्व नामवंत संस्थामधील सर्व शास्त्रज्ञांना सरकारने स्पेशल आदेश  देवून VACCINE AGAINST CORRUPTION हि लस शोधून तयार करण्यासाठी प्रोत्साहित  करावे. 
हि लस तयार केल्यानंतर देश पातळीवर लसीकरण मोहीम राबवावी. जसे पोलिओ लसीकरण  देशपातळीवर सर्वत्र राबविले जाते,तसे स्वरूप या लसीकरणाचे असावे.देशातील  सर्व सरकारी कर्मचारी ( शिपायापासून ते  पंतप्रधानापर्यंत आणि न्यायाधीशांपासून ते आमदार खासदारांपर्यंत आणि  नगरसेवकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत ) या  सर्वाना हि लस टोचण्यात यावी जेणेकरून भ्रष्टाचाराचे सर्व जंतू कायमचे नष्ट  होण्यास मदत होईल.या लसिमद्धे समाविष्ट असलेल्या जन्तुन्मद्धे असा गुणधर्म  असावा कि ज्याप्रमाणे संगणक व्हायरस घुसल्यावर जसे त्यातील फायली नष्ट  करतो आणि  संगणक जाम होतो त्याप्रमाणे जर कोणी भ्रष्टाचारी व्यक्ती  गैरव्यहाराद्वारे काही रक्कम स्वीकारीत असेल तर त्यावेळी त्या  व्यक्तीचा  मेंदू जाम करण्याची क्षमता या vaccine मद्धे असावी.   या लसी च्या  शोधामुळे  जगभरात  भ्रष्टाचारामुळे भारताची खराब  झालेली प्रतिमा सुधारण्यास खूप मदत होईल आणि समाजातील सर्व स्तरातील नागरिक  समाधानाचा श्वास घेतील. 
                                          महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी 
                                         संचालक,श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक ली. 
                                         बसमतनगर  जी.हिगोली. 
                                         E-mail -mvkapuskari@gmail.com