Powered By Blogger

05 February, 2010

त्याच्यासारखा तोच










आज राहुल गांधीयांची मुंबई भेटम्हणजे केवलझंजावातहोता.एकावादलाप्रमानेत्याने मुम्बैतप्रवेश केलाआणि शिवसेनेचेकाले झेंडे दाखूननिषेधकरण्याच्याकार्यक्रमाचाराहुल यानीअक्षरशःफज्जाउडविला .मराठी
अमराठी चा वाद, हल्ल्यात बळी पडलेल्या शहीद जवानाच्या अपमानाचा वाद,हे सर्व मुद्दे बाजुलाच राहिले आणि
हा युवराज बाजी मारून व् सर्व विरोधकाना चारीमुन्द्या चीत करून एखाद्या वीरासारखा निघून गेला आणि मुंबईबघतच राहिली।
खरे तर गांधी घराण्याचे आकर्षण सर्वसमान्याना मुलातच आहे.त्यातही राहुल यानी जे काही केले ते कोणताहीइतर नेता करू शकलेला नाही।
मागे एके ठिकाणी मजूर काम करीत असलेले पाहून त्यानी गाडी थाम्बविली आणि त्या मजुरान्सोबत काही वेळकाम केले।
एका रात्री त्यानी एका गरीब शेताकरयाच्या घरी त्याच्यासोबताच जेवण करून घराबाहेरिल अंगनात बाजेवरझोपून शेताकरयाच्या जीवनाशी संवाद साधला .विदर्भात दौरयावर असताना एका वृद्ध महिलेशी संवाद साधुन तिचेदूक्ख जाणून घेतले।
आजही त्यानी मुम्बैत लोकल ने प्रवास करून सामान्य मुम्बैकर कसे जगतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला।
अनेक प्रवाशान्सोबत तसेच तरुनान्सोबत त्यानी संवाद साधुन सर्वानाच एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला।
सार्वजनिक कार्यात असताना कुतुम्बातील आजी आणि वडिल यानी प्राणांची आहुति दिलेली असताना
इतक्या वर्दलीच्या ठिकाणी जिवाची परवा न करता हसतमुख सामोरे जाने हे काम केवल गांधी घरानेच
करू शकते हे त्यानी समर्थपणे दाखवून दिले.
धन्य ते घराने .................

No comments: