Powered By Blogger

04 July, 2011

मंदिरातील खजिना

भारतातील अनेक मंदिरातील अश्या प्रकारच्या खजिन्याचा काय उपयोग ?
हा सर्व खजिना जर भारतातील अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाला तर देशातील सर्व गरीब आणि दारीद्र्यारेशेखालीलहोतकरू बुद्धिमान तरुणांना आपण उच्च शिक्षण देवू शकू.विशेषता:ग्रामीण भागातील अनेक शेतकरी असंख्यप्रकारच्या अडचणींचा सामना करीत आहेत त्यांच्या मदतीसाठी हा खजिना कमी येत असेल तर आज भारत देशहा जागतिक महासत्ता बनू शकतो.
माझ्या मते अश्या प्रकारच्या मंदिरान्मद्धे दान करणारे सामान्य नागरिक मूर्ख ठरत आहेत .आज आपण पाहतोसाई मंदिरातील पैसा बाहेर जात असताना अनेकवेळा पकडला गेला आणि त्याचा खुलासा विश्वस्त देवू शकलेनाहीत.एकंदरीत लोकांनी दिलेल्या पैश्याचा विनियोग कसा होतोय हे पारदर्शक असले पाहिजेत.नसता सर्व पैसाराष्ट्रीय संपत्ती म्हणून वापरला गेला पाहिजे पण तेथेही भ्रष्टाचार विरहित कारभार असला तरच उपयोगआहें.

No comments: