Powered By Blogger

21 March, 2009

राजकीय पक्षांचा जाहीरनामा आणि निवडनुक आयोग


आपण पाहात आहोत सद्ध्या लोकसभेच्या निवडनुकिच्याप्रचाराची रानधुमाली जोरात चालु आहे .काही पक्षांचेअधिकृत उमेदवार जाहिर झाले आहेत व् काहींचे लवकरचजाहिर होतील.हे सर्व होत असतानाच सर्व पक्षांचे आपापलेजाहिरनामे जाहिर होतील.आणि त्यामद्धे आमचा पक्ष जरसत्तेवर आला तर आम्ही विजेचे बिल माफ करूनटाकू,शेतकर्याचा सातबारा कोरा करून टाकू,व्यापार्याँचे कर्जमाफ करून टाकू,मुलींच्या लग्नासाठी अनुदान देऊ,तान्दुलदोन रुपये किलो दराने देऊ,अशी अनेक प्रकारची आमिषेदाखवून स्वत:कडे मते वलवुन घेण्यात यशस्वी होतात.इथपर्यंत ठीक आहे मात्र जाहिरनाम्यातिल किती बाबींची तेपक्ष पुर्तता करीत आहेत याबद्दल निवडनुक आयोग काहीही लक्ष देत नाही .वास्तविक पाहता प्रत्येक पक्षावरनिवडनुक आयोगाकडून आचारसंहिता लावलेली आहे त्या आचार सहिन्तेनुसाराच प्रत्येक पक्षाला त्यांचा प्रचारकार्यक्रम पार पाडवा लागतो परन्तु आजपर्यंत निवड नुक आयोगाने एखाद्या पक्षाला त्याने निवडून आल्यावरजाहिर नाम्यातिल आश्वासनांची पुर्तता का केलि नाही? असे विचारलेले एकिवात नाही .जर अवाच्यासवा आणिअवास्तव आश्वासने देवून एखादा पक्ष सत्तेवर आला आणि त्याने जाहिर नाम्यातिल गोष्टींचे पालन केले नाही तरतय पक्षाला सत्तेवरून खाली खेचन्याचा अधिकार निवड नुक आयोगाला असावयास हवा आणि आयोगाने हाअधिकार वापरायलाच पाहिजे तरच ही खोटी आश्वासने देण्याचे व् आमिष दाख्विन्याचे प्रकार बंद होतील अन्यथा हेरहतगादगे असेच चालु राहील व् निवडून येणारे राजकीय नेते दिवसेंदिवस गब्बर होत जातील आणि बिचारीनिष्पाप जनता केवल हात चोलित बसान्याशियाय किंवा पुढील निवड नुक येइपर्यंत कपालाला हात लावूनबस्न्याखेरिज काहीच करू शकणार नाही.

07 March, 2009

आदरणीय बापू


काही दिवसांपूर्वी भारतीय मद्यसम्राट विजयमल्ल्या यानी परदेशात असलेल्या महात्मागांधी यानी वापरलेल्या काही वस्तू काहीलाख डॉलर्स ची बोली लावून विकतघेतल्याचे वाचण्यात आले.अगोदर असे वाटले की केन्द्र सरकार चेप्रतिनिधी म्हणून श्री मल्ल्या हे लिलावात भाग घेत असतील,मात्रनंतर वर्तमानपत्रातून त्यानी असा खुलासा केला की या लिलावातत्यानी वैयक्तिकरित्या भाग घेतला.महात्मा गांधी यांची जयंती आपण दारूबंदी सप्ताह पाळून साजरा करतो कारणत्यानी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दारू बंदी साठी खर्च केलेले सर्वश्रुत आहेच. 2 आकटोबर पासून सुरू होणारापूर्ण आठवडा शासनाकाडून दारूची दुकाने बंद करण्यासाठी कलेक्टर मार्फत आदेश देण्यात येतात.सत्य,अहिंसाआणि आस्पृश्यता,शाकाहार,साधे राहणीमान,ब्रम्हचर्य .बाबींवर त्यानी देशभरच नव्हे तर विदेशात पण त्यांचेचाहते लोक निर्माण केले.तसेच भारताने राष्ट्रपिता म्हणून या महात्म्याला सन्मान दिला.जगभरात अनेक ठिकाणीमहात्माजिंचे पुतळे त्यांच्या उच्च विच्चारसरणी ची साक्ष देत उभे आहेत.आणि अशा या राष्ट्रपित्याने वापरलेलेकाही सामान जाहीर लीलावाद्वारे विकत घेण्यासाठी भारत सरकार पुढे आले नाहीही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.शंभरकोटीच्याही पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात केवळ एक माइचा लाल निघाला ज्याने हे सामान अमूल्यआहे याची जाणीव ठेवली मात्र दुर्दैवाने हा जिगरबाज मद्यसमराट म्हणून ओळखला जातो.केवढा हा दैवदुरवीलास?त्या महात्म्याच्या आत्म्याला काय वाटत असेल?
विख्यात मद्य सम्राट किंग फिशर कंपनीचे मालक विजय मल्ल्या यानी विदेशातील महात्मा गांधी यांच्या अमूल्य
वस्तू काही लाख डॉलर किमत मोजून खरेदी केल्याचे वाचून मनात क्षणभर असा विचार आला की बरे झाले बापू
च्या स्पर्शातून पावन झालेल्या वस्तू भारतात परत तरी येतील परंतु दुसर्याच क्षणी मेंदूच्या एका कोपर्यात अशी
जाणीव झाली की ज्या पुज्य महात्मा गांधीजीच्या जयंती निमित्त आपण दरवर्षी दारूबंदी सप्ताह साजरा करतो
आणि या सप्ताहात शासनाकडून दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश वगैरे निघतो आणि ठिकठीकाणी कार्यक्रम त्यामहात्म्याच्या जिवाला काय वाटत असेल ? किती ही विटंबना ?की दैव दुरवीलास ?
अनेक प्रतिक्रिया द्वारे काही लोक आनंद व्यक्त करीत आहेत परंतु मनाला कुठेतरी बोच आहे.आणि का असु नये ?
‍‍

05 March, 2009

सेलेब्रेशन ऑफ़ पोवेर्टी









One can understand the entertainment of 20-20 cricket but it is definately not so important to spend so much time and money which is helping to earn crores of money by the sponsors.whereas the slum area in India is still struggling for their primary needs.The sponsors like Shahrukh,Preeti Zinta,Mukesh Ambani,Vijay Mallya etc.should be visit Melghat to observe malnourished childs.They should also visit to the below poverty line people to know their pain,their illiteracy otherthan taking so much keen interest in choosing beautifull cheergirls for 20-20 matches.
It is also must for the spectators to analyse this contraversy. Now a days We are busy in celebrating the Oscar award won by the film which is made on poor situation of our country,but we have feel shame that we are celebrating our poverty.