Powered By Blogger

05 August, 2009

आता बस्स.......झाले तेवढे पुरे झाले......


आज सर्वत्र सहावा वेतन आयोग लागु झालेला आहे.मुख्य सचिवापासुन तेतलागालातल्या कनिष्ठाताल्या कनिष्ठ कर्मचार्यापर्यंत सर्वानाच जवलपास २५% ते ३०% वेतान्वाध मिलालेली आहे.जगातील एक मोठी लोकशाही असलेला देश म्हणुन भारताकडेपाहिले जाते.अशा भारतातील एक अग्रगण्य पुढारलेले राज्य म्हणुन महाराष्ट्रासनावारुपास आनावयाचे असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सल्लागार( प्रामाणिक )
यानी महाराष्ट्रातील भ्रष्टाचार शुन्य पातलिवर आनान्यासाठी यशस्वी उपाय योजना करणे ती अमलात आनने
ही कालाची गरज आहे।
माननीय मुख्यमंत्री साहेबानी विभागीय पातलिवर जसे मुंबई,पुणे,नागपुर,औरंगाबाद येथे सर्व वरिष्ठ अधिकारी
( त्या त्या खात्यातील ) यांचे विभागीय चिंतन शिबिरे आयोजित करुन त्या त्या खात्याच्या प्रमुखाना सम्बंधित
खात्याच्या भ्रष्टाचारास सर्वस्वी जबाबदार धरून कार्यवाही करणे अगत्याचे आहे।
आज आपण पाहतो महसूल खात्यात आयुक्त,जिल्हाधिकारी,तहसीलदार,पेशकार,तलाठी यांची एक साखली
निर्माण झाल्याचे चित्र आपणास दिसेल.ज्यामधे सोयाबीन चे वाटप असेल,लाल्या रोगाचे वाटप असेल,जमिनीचा
फेरफार असेल किंवा अवर्षण किंवा अतिव्रष्टिचे वाटप असेल यामधे सर्वत्र भ्रष्टाचाराचा अतिरेक झाल्याचे
निदर्शनास येते।
दूसरी देखिल खाती जसे सा.बां.विभाग,जलसंपदा विभाग यामधे सुधा सचिव,मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,
कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता यांची काम करण्याच्या पद्धतीत भ्रष्टाचाराच्या
माध्यमातून विशिष्ट प्रकारची साखली निर्माण झाल्याचे एक चित्र आपणास पहावयास मिलते.मागील १० ते १५वर्षाच्या कालापासून वरिष्टांचे कनिश्तावर कामाविषयी नियंत्रण हलू हलू कमी होत गेल्याचे चित्र दिसून येते।
कालमानाप्रमाने जर सर्व शासकीय कर्मचार्याचे ( वरिष्ट ते कनिष्ट ) आर्थिक परिस्थितीचे तुलनात्मक परिक्षण
केल्यास असे दिसून येईल की शासनाच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी अधिकाधिक संपन्न सामान्यजनता अधिकाधिक विपन्न झाल्याचे दिसून येते।
हीच परिस्थिति पोलिस खाते,विद्युत खाते,शिक्षण खाते स्थानिक स्वराज्य संस्था यामद्धेही दिसून येईल।
स्थानिक स्वराज्य संस्थामाधिल निवडून आलेले प्रतिनिधि त्यांच्या प्रभागातिल विकासाची कामे करण्या पेक्षा
स्वत: कामाची ठेकेदारी करुन अधिकाधिक संपन्न कसे होता येईल हेच पाहताना दिसत आहेत।
आज अधिकारी,निवडून दिलेले प्रतिनिधि हे नैतिकता,सामाजिक बांधिलकी या सर्व नितिमुल्याना तिलांजलि
देवून आपले घर कसे अधिकाधिक संपन्न होइल याकडेच जास्त लक्ष देत आहेत असे चित्र दिसेल।
महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास वरील परिस्थितीत बदल करावयाचा असेल तर सहाव्या वेतनआयोगाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारास " आता बस्स ...... झाले तेवढे पुरे झाले" हे घोषवाक्य ब्रीदवाक्य म्हणुनअधिकार्याना आचरणात आनन्यास भाग पाडावे।
माननीय मुख्यमंत्री व त्यांच्या सल्लागारानी एखाद्या रशियन राज्यक्रान्तिची किंवा फ्रेंच राज्यक्रान्तिची वाट न
पाहता भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हे परिवर्तन घड़विल्यास न भूतो न भविष्यति ठरेल व हे कार्य आपल्याच कालात व्हावे ही साइचरनि प्रार्थना।
जय हिंद जय महाराष्ट्र
महादेव कापूसकरी
बसमथनगर जी। हिंगोली।
मोबा.9423141008

13 July, 2009

घातक निर्णय


दहावी तसेच बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एटिकेटी ची योजना लागू करण्याचा शासनाचानिर्णय अत्यंत घातक असून सर्व स्तरातून याचा विरोध केला गेला पाहिजे आणि या निर्णयाचाफेरविचार करण्यासाठी शासनाला भाग पाडले गेले पाहिजे.या निर्णयातून अनेक प्रकारे शैक्षणिकनुकसान होण्याची शक्यता आहे.1) प्रत्येक विद्यार्थ्याला दोन विषय गेले तरीही अकराविच्या वर्गातप्रवेश निसचित असल्यामुळे अभ्यासाविषयी कोणतेही गांभीर्य राहणार नाही.त्यामुळे निकाल घसरेल.2) अकराविच्या प्रवेशासाठी एटिकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची एकच गर्दी होईल त्याचा फायदा संस्थाचालकअवाच्यासवा फीस आकारून त्यांचे आर्थिक शोषण करतील.3)मागील काही वर्षात सरकारने कायम वीणाअनुदानीत तत्वावर अनेक संस्थाना कनिष्ठ महाविद्यालये खिरापटवाटल्याप्रमाणे वाटली आहेत.त्याची यादीपाहिल्यास असे दिसेल की सत्ताधारी नेते तसेच अनेक राजकीय शिक्षणसम्राट हेच अशा माविद्यालयांचे चालकआहेत असे चित्र दिसेल.आपल्याच लोकांची तुंबाडी भरण्यासाठीच हा घातक निर्णय घेतला आहे असे दिसते.4) यासर्व विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी जे प्राध्यापक लागतील त्यांच्याकडून नेमणूकातुन होणारी प्राप्ती ही वेगळीचअसेल हे वेगळे सांगण्याची काहीच आवश्यकता नाही.5)एटिकेटी गुणवत्ताधारक विद्यार्थी एकाच वर्गातबसविल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यतानाकारता येत नाही.6) एकंदरीत शिक्षणाचादर्जा घसरल्यामुळे पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार्या मुलांची संख्या घटू शकते. महादेव विश्वनाथअप्पाकापुसकरी बसमतनगर जी.हिंगोली. मोबा -9423141008

06 July, 2009

मायावतीची मायानगरी


मायावती यानी राज्यात स्वतहाचे पुतळे उभारण्यासाठी काही कोटी रुपये खर्चकरण्याचा ठराव पारीत केल्याचे वाचून अशा प्रकारच्या खर्चाना केंद्राकडून काहीनिर्बंध असावेत सध्या जर अस्तित्वात नसतील तर तसा कायदा करण्याचीगरज आहे असे वाटते. जग आज मायक्रो कडून ण्यानो कडे जात आहे तसेचसंगणकीय जगात आज भारताचे संगणक इंजिनीयर आपले वर्चस्व सिद्ध करीतआहेत आणि दुसरीकडे हे नेते आपले पुतळे उभारण्यात कोट्यावधी रुपये अनाठायीखर्च करीत आहेत ही गोष्ट अत्यंत विसंगत आहे. विद्यापीठे,महाविद्यालये,शाळा,रुग्णालये,गरीब लोकांसाठीरोजगाराच्या योजना यासाठी आज निधी वापरला जाण्याची गरज असताना जर पुतळ्यासाठी पैसे वापरले जातअसतील तर केवळ राज्यातील नव्हे तर सर्व देशातील सामाजिक संस्था , समाज सेवक,लोकप्रतिनिधी,तसेचराज्यपाल,राष्ट्रपती,पंतप्रधान ,निवडणूक आयोग इत्यादिणी या प्रकरणी योग्य लक्ष घालून हा पैशाचा गरवापररोखला पाहिजे असे वाटते. महादेव विश्वनाथ कापुसकरी बसमतनगर जी.हिंगोली मोबा - 9423141008

21 March, 2009

राजकीय पक्षांचा जाहीरनामा आणि निवडनुक आयोग


आपण पाहात आहोत सद्ध्या लोकसभेच्या निवडनुकिच्याप्रचाराची रानधुमाली जोरात चालु आहे .काही पक्षांचेअधिकृत उमेदवार जाहिर झाले आहेत व् काहींचे लवकरचजाहिर होतील.हे सर्व होत असतानाच सर्व पक्षांचे आपापलेजाहिरनामे जाहिर होतील.आणि त्यामद्धे आमचा पक्ष जरसत्तेवर आला तर आम्ही विजेचे बिल माफ करूनटाकू,शेतकर्याचा सातबारा कोरा करून टाकू,व्यापार्याँचे कर्जमाफ करून टाकू,मुलींच्या लग्नासाठी अनुदान देऊ,तान्दुलदोन रुपये किलो दराने देऊ,अशी अनेक प्रकारची आमिषेदाखवून स्वत:कडे मते वलवुन घेण्यात यशस्वी होतात.इथपर्यंत ठीक आहे मात्र जाहिरनाम्यातिल किती बाबींची तेपक्ष पुर्तता करीत आहेत याबद्दल निवडनुक आयोग काहीही लक्ष देत नाही .वास्तविक पाहता प्रत्येक पक्षावरनिवडनुक आयोगाकडून आचारसंहिता लावलेली आहे त्या आचार सहिन्तेनुसाराच प्रत्येक पक्षाला त्यांचा प्रचारकार्यक्रम पार पाडवा लागतो परन्तु आजपर्यंत निवड नुक आयोगाने एखाद्या पक्षाला त्याने निवडून आल्यावरजाहिर नाम्यातिल आश्वासनांची पुर्तता का केलि नाही? असे विचारलेले एकिवात नाही .जर अवाच्यासवा आणिअवास्तव आश्वासने देवून एखादा पक्ष सत्तेवर आला आणि त्याने जाहिर नाम्यातिल गोष्टींचे पालन केले नाही तरतय पक्षाला सत्तेवरून खाली खेचन्याचा अधिकार निवड नुक आयोगाला असावयास हवा आणि आयोगाने हाअधिकार वापरायलाच पाहिजे तरच ही खोटी आश्वासने देण्याचे व् आमिष दाख्विन्याचे प्रकार बंद होतील अन्यथा हेरहतगादगे असेच चालु राहील व् निवडून येणारे राजकीय नेते दिवसेंदिवस गब्बर होत जातील आणि बिचारीनिष्पाप जनता केवल हात चोलित बसान्याशियाय किंवा पुढील निवड नुक येइपर्यंत कपालाला हात लावूनबस्न्याखेरिज काहीच करू शकणार नाही.

07 March, 2009

आदरणीय बापू


काही दिवसांपूर्वी भारतीय मद्यसम्राट विजयमल्ल्या यानी परदेशात असलेल्या महात्मागांधी यानी वापरलेल्या काही वस्तू काहीलाख डॉलर्स ची बोली लावून विकतघेतल्याचे वाचण्यात आले.अगोदर असे वाटले की केन्द्र सरकार चेप्रतिनिधी म्हणून श्री मल्ल्या हे लिलावात भाग घेत असतील,मात्रनंतर वर्तमानपत्रातून त्यानी असा खुलासा केला की या लिलावातत्यानी वैयक्तिकरित्या भाग घेतला.महात्मा गांधी यांची जयंती आपण दारूबंदी सप्ताह पाळून साजरा करतो कारणत्यानी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दारू बंदी साठी खर्च केलेले सर्वश्रुत आहेच. 2 आकटोबर पासून सुरू होणारापूर्ण आठवडा शासनाकाडून दारूची दुकाने बंद करण्यासाठी कलेक्टर मार्फत आदेश देण्यात येतात.सत्य,अहिंसाआणि आस्पृश्यता,शाकाहार,साधे राहणीमान,ब्रम्हचर्य .बाबींवर त्यानी देशभरच नव्हे तर विदेशात पण त्यांचेचाहते लोक निर्माण केले.तसेच भारताने राष्ट्रपिता म्हणून या महात्म्याला सन्मान दिला.जगभरात अनेक ठिकाणीमहात्माजिंचे पुतळे त्यांच्या उच्च विच्चारसरणी ची साक्ष देत उभे आहेत.आणि अशा या राष्ट्रपित्याने वापरलेलेकाही सामान जाहीर लीलावाद्वारे विकत घेण्यासाठी भारत सरकार पुढे आले नाहीही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.शंभरकोटीच्याही पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात केवळ एक माइचा लाल निघाला ज्याने हे सामान अमूल्यआहे याची जाणीव ठेवली मात्र दुर्दैवाने हा जिगरबाज मद्यसमराट म्हणून ओळखला जातो.केवढा हा दैवदुरवीलास?त्या महात्म्याच्या आत्म्याला काय वाटत असेल?
विख्यात मद्य सम्राट किंग फिशर कंपनीचे मालक विजय मल्ल्या यानी विदेशातील महात्मा गांधी यांच्या अमूल्य
वस्तू काही लाख डॉलर किमत मोजून खरेदी केल्याचे वाचून मनात क्षणभर असा विचार आला की बरे झाले बापू
च्या स्पर्शातून पावन झालेल्या वस्तू भारतात परत तरी येतील परंतु दुसर्याच क्षणी मेंदूच्या एका कोपर्यात अशी
जाणीव झाली की ज्या पुज्य महात्मा गांधीजीच्या जयंती निमित्त आपण दरवर्षी दारूबंदी सप्ताह साजरा करतो
आणि या सप्ताहात शासनाकडून दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश वगैरे निघतो आणि ठिकठीकाणी कार्यक्रम त्यामहात्म्याच्या जिवाला काय वाटत असेल ? किती ही विटंबना ?की दैव दुरवीलास ?
अनेक प्रतिक्रिया द्वारे काही लोक आनंद व्यक्त करीत आहेत परंतु मनाला कुठेतरी बोच आहे.आणि का असु नये ?
‍‍

05 March, 2009

सेलेब्रेशन ऑफ़ पोवेर्टी









One can understand the entertainment of 20-20 cricket but it is definately not so important to spend so much time and money which is helping to earn crores of money by the sponsors.whereas the slum area in India is still struggling for their primary needs.The sponsors like Shahrukh,Preeti Zinta,Mukesh Ambani,Vijay Mallya etc.should be visit Melghat to observe malnourished childs.They should also visit to the below poverty line people to know their pain,their illiteracy otherthan taking so much keen interest in choosing beautifull cheergirls for 20-20 matches.
It is also must for the spectators to analyse this contraversy. Now a days We are busy in celebrating the Oscar award won by the film which is made on poor situation of our country,but we have feel shame that we are celebrating our poverty.

24 January, 2009

महाराष्ट्र विरुद्ध कर्णाटक

बेळगाव मधील मराठी भाषिक आणि कानडी या दोघांच्या वादावरून दोन्ही राज्यांमद्धे जी मोडतोड चालू आहे तो
प्रकार म्हणजे फार दुर्दैवी आहे.महाराष्ट्रीय लोकाणी कर्नाटक बँकेवर दगडफेक करणे कर्नाटकी लोकाणी महाराष्ट्र

बँकेवर दगडफेक करणे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे किंवा आपण आपल्याच नोटा फाडून टाकणे असा प्रकार

आहे.जर बेळगाव महाराष्ट्रात सामील केले तर काय फायदा होणार आहे? महाराष्ट्रातील रस्ते सुधारतील?,अनेक

खेड्यांमद्धे पिण्याचे पाणी नाही तेथे पाणी येईल?,अनेक बेकार फिरत आहेत त्याना रोजगार मिळेल?,विजेचा

प्रश्न सुटण्यास मदत होईल?जागोजागी होणारा भ्रष्टाचार नष्ट होईल? आज भेडसावणारा वाढत्या लोकसंख्येचा

प्रश्न सुटेल? या सर्व प्रश्नांवर जर तोडगा निघत असेल तर अवश्य बेळगावला महाराष्ट्रात घेण्यासाठी संघर्ष करावा.
आपल्या समोर आज लोकांच्या जिव्हाळ्याचे असंख्य प्रश्न अणूत्तरीत असताना लोकांचे लक्ष निरर्थक बाबींकडे

वाळविणार्या स्वार्थी राजकारणी लोकापासून सामान्यांनि दूर राहीले तरच आपली जीवन मूल्य आपण सुधारू

शकू.माझ्या एका मित्राची सासर वाडि कर्नाटक मधील बेळगाव ही आहे.मग त्याने महाराष्ट्र कर्नाटक वादात बायको

सोडून द्यावी? आपण अमेरिकेची राष्ट्राध्यक्षाची निवडणूक पाहिली.ओबामा यानी त्यांच्या प्रचारात कोठेही असेम्हटले नाही की

मला निवडल्यास मी काळ्या लोकांसाठी शासकीय नोकर्यामद्धे अमुक अमुक टक्के आरक्षण देईन,मी शेतकर्यांची

वीज माफ करीन,मी त्यांचे सर्व कर्ज माफ करीन सातबारा कोरा करीन,बचत गाटां ना कमी व्याजदराने कर्जदेईन.
कुठे तो शपथ ग्रहण सोहळ्याचा नजरेचे पारणे फेडनारा कार्यक्रम ? विस लाख नागरिक आणि कमालीची शांतता .
नाहीतर आपलेकडे मुंबईला कुठलासा मोर्चा असला की चलो मुंबई म्हणत बिगर तिकीट असंख्य जमाव रेल्वेतआरक्षित
सीट आणि बर्थ वर ताबा मिळविण्यात फार मोठा बहुमान समजतात. 1942 साली ईंग्लंड चे पंतप्रधान विन्स्टनचर्चिल

यानी म्हटले होते की भारत देशाला कशाला स्वातंत्र्य हवे?स्वातंत्र्य कशाशी खातात हे त्याना माहीत नाही.
आज आपणास स्वतंत्र होऊन 60 वर्षे होत आहेत .परंतु आपण आपल्यात आपणच एकमेकांशी भांडत आहोत हेपाहून

विन्स्टन चर्चिल यांचे विधान खरेच होते असे वाटते.

20 January, 2009

महान ओबामा

First of all I feel myself very lucky to watch the oath ceremony live on IBN LOMAT channel.It was the only indian channel which gave me the great opportunity to observe the spectaculer grand ceremony of the oath.Today in karnatak there is a chrisis between marathi & kanadi.while Barak Obama in his first speech after oath says "we are one".There is very big challange before Obama is to come out from the economic chrisis in America.He confidently said we will do it.It was feeling that Obama is talking not only before Americans but he is addressing to whole world.Todays IBN LOKMAT question is Will Obama give new direction to the world? YES,he will definately give new direction.more than 75% answers are yes.It will be very intersting to observe what will the plans of Obama to come out from the economic chrisis.

10 January, 2009

वाह्तुकदारावर शासनाकडून दडपशाही

वाह्तुकदारान्चा देशव्यापी संप अजुनही मिटलेला नाही .डीज़ल आणि पेट्रोल च्या कीमती कमी करने ही त्यांचीप्रमुख मागणी आहे व् ती अतिशय रास्त आहे .कारण आपण पाहात आहोत की जागतिक पातालिवर कच्च्या तेलाच्या किमतीकडे पाहिल्यास असे दिसेल की गेल्या जवलपास ते महीन्यामध्हे १५० डॉलर प्रति बरालअसलेली कच्च्या तेलाची कीमत आज फ़क्त ४० डॉलर प्रति बराल अशी आहे। म्हणजेच एक तृतुयांश पेक्षाही याकीमती कमी झालेल्या दिसत आहेत मात्र पेट्रोल आणि डीज़ल च्या कीमती त्या प्रमाणात कमी झालेल्या नाहित।

अगोदरच
वाह्तुकदार अनेक संकटातून जात आहेत .आणि हां संप चिरडून टाकण्यासाठी शासनाने काही नेत्यानाअटक केलि आहे ते चुकीचे वाटते .याउलट या नेत्याना विश्वासात घेवून त्यांच्याशी चर्चा करून योग्य

तो तोडगा काढण्यात आल्यास ते अधिक योग्य असेल असे वाटते.शासकीय कर्मचार्याना सहावा वेतन आयोग,शेतकर्यांचे कर्ज माफ ,आमदार तसेच खासदार यांच्या नीधिमद्धे भरमसाठ वाढ,राष्ट्रपति आणि राज्यपालयांचे वेतन अनुक्रमे दिड लाख व् सव्वा लाख रुपये प्रतिमाह मात्र वाह्तुकदारानी त्यांच्या रास्त मागण्या केल्या तर त्यांच्या नेत्याना जीवनावश्यक कायद्याची धमकी देवून जेल मद्धे रवानगी हे धोरण म्हणजे अक्षरशः दड़प शाहिचा प्रकार आहे.

06 January, 2009

हवाई सुंदरी जमिनीवर.

एअर इंडिया च्या हवाई सुन्दरिंसाठी असलेल्या नॉर्म्स पेक्षा जास्त वजन झाल्य्यामुले एअर इंडिया ने दहा
हवाई सुन्दरिना कामावरून कमी केले आहे.अशी बातमी वाचण्यात आली.अतिशय चांगला निर्णय असून एअरइंडिया च्या व्यवस्थापनाचे या निर्णयाबद्दल अभिनन्दन करायला हवे.कारण आपले वजन मर्यादित हवे ही कल्पना
या हवाई सुन्दरिना होती.वजन कमी करण्यासाठी त्याना पूर्वसूचना संधि देखिल दिल्या गेली होती .तरीही त्याआपले वजन कमी करण्यात अपयशी ठरल्या त्यामुले त्याना घरी जाण्याची वेळ आली।
त्यानिमित्ताने त्यांच्या जागी नविन तरुनिना संधि मिळेल.अशी कठोर भूमिका नियम तोडनार्या सर्वच शासकीय
कर्मचार्याविरुद्ध घेतली जाने आज कालाची गरज आहे.आज आपण कोणत्याही कार्यालयात कामानिमित्त गेलो तर
अनेक कर्मचारी आपल्या खुर्चीवर नाहित असे
aadhalun येते आत्ताच चहासाठी बाहर गेलेत असे उत्तर मिलते
मात्र चहाचे निमित्त करूनजनून बुजुन टाइम पास केला जातो ही खरी वस्तुस्थिति आहे.कड़क नियमानुसार काटेकोरपणे नियमाचे पालन करून आशा कामचुकार कर्मचार्यावर योग्य कार्यवाही झाल्यास सामान्यांची कामे
वेळेवर होण्यास मदत होइल.

04 January, 2009

स्त्री

सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री जीवन सुधारण्यासाठी केलेल्या संघर्शाबद्दल आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्यालक्षात येते की त्या काळी त्याना हा लधा देण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला असेल ?मात्र आजची स्त्री सुद्धाकिती सुरक्षित आहे ? देशातील गुन्हेगारिचे प्रमाण पाहिले तर स्त्रियांचे शोषण चे प्रमाण सर्वाधिक दिसेल .त्यातहीविशेष म्हणजे लोक लज्जेस्तव अनेक गुन्हे नोंदविलेच जात नाहित त्यामुले स्त्रियाविशयिन्च्या गुन्ह्यांची खरीआकडेवारी समजूनच येत नाही .कधी कधी मनाशी स्त्रियांच्या या खडतर जीवन प्रवासाबद्दल विचार केला तर असेवाटते की खरोखरच स्त्री जीवन हा एक फार मोठा जुगार आहे. आयुष्यभर स्त्री या प्रवासातीलखाचखाल्गे,अत्याचार,अपमान,शोषण या सर्व गोष्टींचा मुकाबला कसा काय करीत असेल ते देवच जाने! स्त्री हीआयुष्यभर कशी परावलम्बी आहे हे पहावयाचे झाल्यास बाल पनी पित्याच्या अधिपत्याखाली, तरुणपनी पतीच्याअधिपत्याखाली आणि वृद्धअवस्थेत पुत्राच्या अधिपत्याखाली तिला आपले आयुष्य काढावे लागते। जरी आर्थिकदृष्टया स्वावलंबी असली तरीही तिला घरात पुरुशासमान स्थान दिले जात नाही तरीही जगाला एक गोष्ट मान्यकरावीच लागेल की स्त्री मद्धे बालिकेच्या भूमिकेत निरागसता,प्रेयसी किंवा पत्नीच्या भूमिकेत प्रेम,मातेच्या भूमिकेत वात्सल्य या अश्या तिहेरी भूमिकेतुन स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्याची निसर्गतः शक्ति आहेच.

02 January, 2009

आज सावित्रीबाई फुले असत्या तर ...........

आज देशाची राष्ट्रपति एक महिला असताना देखिल महिलावारिल अत्याचाराच्या घटानामद्धे घट होता

वाढाच होत आहे असे चित्र आहे.दरहजारी पुरुशामागे केवल ९२३ स्त्रियांचे प्रमाण आहे असे सर्वे प्रमाने दिसत आहे।

अश्याच प्रमाणात जर ही आकडेवारी विषम होत राहिली तर त्याचे गंभीर परिणाम सर्व देशालाच भोगावे लागतील .आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस .आज जर सावित्रीबाई असत्या तर .......

आजच्या या पुरूष आणि महिला यांच्या व्यस्त प्रमानासाठी एखादा फार मोठा संघर्ष पूर्वक लढा दिला असता

आज कायद्याने गर्भालिंग परिक्षण करण्यावर जरी बंदी असली तरीही सेक्स परिक्षण चोरून लपून होताच आहे त्यामूले हे व्यस्त प्रमाण वाढतच जात आहे।