Powered By Blogger

29 December, 2008

महिलांचे नवीन रूप

काही दिवसांपूर्वी नांदेड शहरात एका शिक्षीकेने भरदिवसा शाळेत आपल्याकडील पिस्तुलाने एका गुंड व्यक्तीचा गोळ्या झाडून खून केला ही बातमी ताजी असतानाच आज अशी बातमी वाचण्यात आली की नांदेड येथील बसवेश्वर चौकात पोलिसाणी एका ट्रकला आडविले असता एका महिलेने तलवारीचा धाक दाखवून पोलिसाणा सदर ट्रक सोडन्यास भाग पाडले.मात्र एक खरे की मुख्यमंत्राच्या गावातील महिला चांगल्याच शूर दिसतात .

विसंगती

कॉंग्रेसचे महासाचिव डिगवीजायसिंग एकीकडे असे सांगतात की दहशतवाद्यानी ओलिसांच्या मोबदल्यात पकडलेल्यासहकार्याणा सोडण्याची मागणी केली होती.हे डिगवीजय सिंग यांचे वक्तव्या दूरदर्शनवर अनेक वाहिन्याकडून अनेकवेळा पुन्हापुन्हा दाखविल्या जात होतेआणि दुसरीकडे महाराष्ट्राचे ग्रहमंत्री जयंत पाटील सांगतात की अशी कोणतीहीमागणी दहशतवाद्यानी केलेली नव्हती.दोघेही नेते जावाबदार असून दीर्घ अनुभवी आहेत मग सामान्य जनतेने खरेकुणाचे समजावे ?

26 December, 2008

श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन

एका दैनिकात वाचकाने परवाच झालेल्या एका मौंजीच्या कार्यक्रमाबद्दल "श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन "याशीर्षाकातून आपली चीड व्यक्त केली आहे.व ही चीड येणे साहजिकच आहे.कारण दुबईत राहणार्या या भारतियाणेएका जेट विमानात जमिनिपासून सुमारे दहा हजार की.मी.इतक्या उंचीवर आपल्या मुलाची मौंजलावली.आपणास आठवतच असेल की मागील वर्षी भारतातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यानी आपल्यापत्नीला 250 कोटी रुपयांचे एक जेट विमान भेट दिले.व यावर कडी म्हणून की काय त्यांचे बंधू अनिल अंबानी यानीआपल्या पत्नीला परवाच 400 कोटी रुपयांचे एक मोठे जहाज भेट दिल्याचे वर्तमानपत्रातून कळले.हे सुद्धा श्रीमंतीचेओंगळ प्रदर्शन नव्हे काय?भारत देशा एवढी आर्थिक विषमता जगात कोठेही नसावी असे वाटते.मूठभर 5 ते 7 टक्के लोकांकडे देशातील 80 टक्के पैसा आणि उर्वरित 93 टक्के लोकांकडे 20 टक्के पैसा .दोघाही अंबानी बांधूंवरटीका अजिबात करायची नाही कारण हे दोघेही आपापल्या बुद्धीच्या जोरावर कमाई करीत आहेत याबद्दल कसलेहीदुमत नाही परंतु आपल्या श्रीमंतीचे असे ओंगळ प्रदर्शन करू नये असे वाटते. महादेव विश्वनाथ कापुसकरीबसमतणगर जी.हिंगोली

12 December, 2008

" महागडे शिक्षण "

नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका सर्वेनुसार भारतात केवळ दहा टक्के तरुण उच्च शिक्षणापर्यंत आपलेमार्गक्रमण करू शकतात.ही आकडेवारी सर्व राजकारणी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळिना गंभीरपणेविचार करायला लावणारी आहे.आज उच्च शिक्षण हे इतके महागडे झाले आहे की सर्वसामान्यानाच नव्हे तरमद्ध्यामवर्गीयानासुद्धा मूलाना उच्च शिक्षण देण्यासाठी महटप्रयास करावे लागत आहेत.उच्च शिक्षण हे स्वस्तकसे करता येईल याचा राज्यकर्त्यानी अग्रक्रमाने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.भारतात बुद्धिमत्ता फारमोठ्या प्रमाणावर आहे मात्र आर्थिक दुर्बालतेमुळे ही बुद्धिमत्ता जागेवरच जंग खात पडत आहे.5-7 टक्के (मूठभर) लोकांकडे देशातील 90 टक्के पैसा आणि उर्वरित 93 टक्के लोकांकडे 10 टक्के पैसा अशी विषमता जगाच्यापाठीवर इतरत्र कोठेही नसावी.भ्रष्ट व मुजोर नोकरशाही सामान्य नागरिकाणा पिळून काढत आहे.निवडणुकीतझालेला खर्च व्याजासहित काढणारे राजकीय नेते पैसे वेगाने जमा करता करता इतर कामे कशी काय लक्षातठेवणार?जाहीरणाम्यात जाहीर केलेली आश्वासने पूर्ण करण्याची बंधने निवडणूक आयोगाने त्या त्या पक्षावरकठोरपणे लादली पाहिजेत.तसेच जर सदर आश्वासनांची पूर्तता झाली नाही म्हणून सामान्य नागरिकाणा निवडूनआलेल्या उमेदवारास परत बोलविण्याचा हक्क निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे.

09 December, 2008

" पाकिस्तानची मुजोरी "

पाकिस्तानने आज स्पष्टपणे जाहीर केले आहे की कोणत्याही पाकिस्तानी दहशतवाद्याला भारताच्या ताब्यातदेणार नाही.कुप्रसिद्ध अतिरेकी मसूद अजहर याला नजर कैदेत ठेवल्याचे फोटो पाकिस्तानने प्रसिद्ध केलेलेदिसतात.कंदहार विमान तालावर शाही बंदोबसटात मसूद ची भाजप सरकार्ण सुटका केली होती.नाही तरी भारतातन्यायालयाने शिक्षा दिल्यावरही आरोपीला फाशी वगैरे दिली जात नाही हे आपण पाहतोच आहोत.इथे जेलमद्धेफुकट भाकरी खाऊ घालण्यापेक्षा पाकिस्तानातच राहिलेले काय वाईट आहे?खटला चालविणे,न्यायालयाचा वेळवाया घालून काय उपयोग आहे.भारतीय नागरिकांची सहानशीलता इतकी वाढली आहे की लोकसभेवर हललाकरणार्या अफजल गुरूला कोर्टाने फाशीची शिक्षा देऊनही त्याला फाशी का दिली जात नाही ह्याचा जाबविचारण्याचा कोणासाही वेळ नाही.मग मुंबई हल्ल्यातील पळून गेले अतिरेकी व त्याना मदत करणारे इतरपाकिस्तानी हस्तक यांचा ताबा कशासाठी मागायचा?आपले शासन त्याना शासन करणाराच नाही आणि नंतरकेव्हाटरी जसे अपहरण मसूद साठी केले होते तसे अपहरण करून त्याची सुटका करून घेणे भारतात सहज शक्याआहे कारण सुरक्षा व्यवस्थाच तशी आहे.

07 December, 2008

LESSON SHOULD BE TOUGHT TO PAKISTAN

WHOLE WORLD KNOW THAT PAKISTAN IS A MAIN CENTER OF TERRORISTS AND THERE ARE THE TRAINING CENTERS SO THAT THE TERRORISTS ARE PERFECTLY TRAINED ALL ACTIVITIES OF TERRORISM.IN 26-11 ATTACK WE OBSERVED THAT WITHOUT TAKING REST ALL THE PAKISTANI TERRORISTS WERE ATTACKING ON NSG COMMANDOS NON STOP 59 HOURS. WHICH IS NOT POSSIBLE FOR A CIVIL PERSONALITY. IDENTIFICATION IS CLEAR THEN THE INDIAN PRIME MINISTER SHOULD TAKE ACTION PAKISTAN.AND PAKISTAN SHOULD BE TAUGHT A LESSON.INDIA AND THE WHOLE WORLD IS GOING THROUGH AN ECONOMICAL CRISIS,SHARE MARKET IS VOLATILE,GROWTH RATE IS DECREASING,AND THIS ATTACK IS A NEW DISASTER FOR INDIANS.AMERICA IS HELPING INDIA IN NEXT STEPS OF THIS TOTAL CRISIS BUT ANY HOW PAKISTAN SHOULD BE SUFFER FOR THEIR SUPPORT TO TERRORISTS.INDIA IS A PEACEFUL COUNTRY.BUT IF SOME ONE ATTACKS,THEN WE ALSO GIVE HIM THE ANSWER SAME WAY.

01 December, 2008

दहशतवाद

Today there is need of collective and effective actions against terrorism.I salute those who lost their valuble lives during fighting against these terrorists.The politicians are critisising on each other in place of searching the new solutions and new ways to avoid the repeatations of theattacks.I think the resigns of Shivrajji Patil,R.R.Patil,Vilasrao Deshmukh is not the solution to solve the main issues which are need to be cleared by the govt.Opposition parties demanded the resigns and the highcommand orders for resignation is the victory of opposition leaders.Our leaders are busy in making clashes between the UP,BIHAR,MAHARASHTRA etc.and on the other side terrorists from outside are attacking our main industrial city.All parties should jointly concentrate for improvement of the working of intelligance beuro and how to stop the curruption of the officers working in govt.The chief minister should not be changed.

29 November, 2008

भारत एक सुरक्षित देश

We can definately make India a safer place but the main hurdles are CURRUPTION,POVERTY,ILLITERACY to pullback India.Indian culture in old days was a wellknown for honesty,brave people,hardworkers etc.We must proud of the almost 60% indians are working in IT field in America.In Forbes list there are remarkable Idians in a good number.In England most of Indian docters practicing very remarkabely.But what they are doing for their own India ?First of all our politicians should be honest and they should work actively for poor people.Indian govt.should make education free for poors.Criminals should be punished very hard and in short time( not 13-14 years ).Number of judges should be increased so that the the justice can be given.If these factors are improved,India will be MAHASATTA in the world.

30 September, 2008

मिडियाची वादातीत भूमिका

आज स्टार माझा वरील बातम्यामद्धे शिवाजी महाराजानच्याविशायी शासनाने अपमानकारक मजकुर आहवालातलिहिला असल्याचे दाखविले गेले महाराष्ट्रातील काही राजकीय लोकांना दररोज आशा प्रकारचे नविन नविन वादनिर्माण करून त्यातून आपली पोली कशी भाजून घ्यायची यापेक्षा दुसरे काहीही घेणे देने नसते। सामान्य लोकांनाआपल्या कामातून इतरत्र लक्ष वेधले गेल्याची जाणीव होते मात्र तो पर्यंत उशीर झालेला असतो आणि बरेचसे कामबुडालेले असते। आज च्या वेगवान,संगणकीय युगात केवल भावनाविवश करून किंवा होउन चालत नाही तरकाहीतरी क्रियेटिव करून दाखविले गेले तर ते अधिक चांगले असेल। कोणत्याही निरर्थक विषयांवर कितीहीकव्हरेज देने मिडियानेही टालले पाहिजे परन्तु आज आपण पाहतो की भड़क बातम्या देणारी वृत्तपत्रे हातोहातखपतात आणि दर्जेदार व् माहितीपूर्ण लेख असलेली दैनिके विशिष्ट वर्गातच लोकप्रिय ठरतात .ही परिस्थितिबदलली पाहिजे आणि ही परिस्थिति बदलण्यासाठी तरुनानी पुढाकार घेउन विधायक द्रष्टिकोनातुंन स्वछ मनानेपुढे सर्साव्ल्यास भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न साकार होण्यास अधिक वेळ लागणार नाही असे वाटते.

15 September, 2008

Carelessness of Noida Police

In Arushi hatyakand case accused Rajkumar and Hemraj released on bail by honourable court only because of the carelessness of Noida police. Within 90 days from the FIR police couldnot file the chargesheet in the court,so the both accused got bail and came out from the jail easily and now enjoying and facing the cameras of various TV channels. There are many doubtfull points can be point out in the delay for chargesheet by police. In Noida the ratio of crime is so high in comparative to other areas that one can be think about the honesty in the investigation by police. There is necessary to appoint a responsible Officer for the reasons of failure to convict the accused. General public expected the conviction in this and previous Noida murders of innocent childs but public disappointed because of conspiracy of police with accused. There is an unfortunate for general public that police are inefficient to convict the accused.
M.V.Kapuskari